शिवरायांचा उद्योजकीय वारसा
काही युगपुरुष हे कालातीत असतात त्यांनी दिलेला वारसा हा यगानयुगे चालत राहणार आहे हे सत्य न मिटणार आहे. आज कुणीही कितीही त्यांचे विचार हे फक्त काही वर्षासाठीच उपयोगी होते असे म्हटले तर त्यांना शिवराय नीट समजलेच नाही किंवा समजले पण त्यांचे विचार व वारसा पुढे नेण्यास ते असमर्थ आहे असेच म्हणावे लागेल. शिवरायांच्या स्वराज्याचा नीटपणे […]
शिवरायांचा उद्योजकीय वारसा Read More »